उक्षीचे मिलिंद खानविलकर विशेष कार्यकारी अधिकारी

रत्नागिरी : उक्षी गावचे सुपुत्र मिलिंद खानविलकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

कातळशिल्पांच्या अनुषंगाने कोकण पर्यटन मॉडेल बनवावे – जिल्हाधिकारी

राजापूर : कातळशिल्पांच्या वारसा संवर्धनाचा जागर करून देवाचे गोठणे (ता. राजापूर) येथे परिसराचा पर्यावरणपूरक शाश्वत पर्यटन विकास साधतानाच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या शनिवारी (दि. २१ मे) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कोकणातील कातळशिल्पांबद्दलचा माहितीपट येतोय! पाहा झलक…

कोकणातील कातळशिल्पांच्या अमूल्य वारशाबद्दल सर्वांगीण माहिती सर्वांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या कातळशिल्पांबद्दलचा माहितीपट तयार केला जात आहे.

लवेबल लांजा रत्नागिरी पर्यटनाच्या केंद्रस्थानी

हिरव्याकंच झाडांमध्ये विसावलेल्या रमणीय कोकणातील “द लँड ऑफ लेक” (तलावांची भूमी) म्हणून पुढे येणारा रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गसमृद्ध लांजा तालुका पर्यटन नकाशावर ‘लवेबल लांजा’ म्हणून आपली नवी ओळख करू पाहतो आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने अशा लांजा तालुक्याची ओळख.

झाशीच्या राणीच्या गावी कोरीव कातळशिल्पांचा समूह

लांजा : झाशीच्या राणीचे सासर असलेल्या कोट (ता. लांजा) गावात माचपठार कातळसड्यावर विपुल प्रमाणात कोरीव आणि देखण्या कातळशिल्पांचा समूह प्रकाशात आला आहे.

कुरतडे येथेही आढळली पुरातन कातळशिल्पे

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी दहा हजार वर्षांपूर्वीच्या कातळशिल्पांचा शोध लागला असून दिवसेंदिवस त्यामध्ये भर पडत आहे. कुरतडे (ता. रत्नागिरी) येथेही कातळामध्ये खोदलेल्या काही चित्रकृती निदर्शनाला आल्या असून, त्याबाबत अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.