रत्नागिरी : येथील सत्त्वश्री प्रकाशनाच्या “छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय” या ई-बुकचे प्रकाशन तंजावर (तमिळनाडू) येथे झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील सत्त्वश्री प्रकाशनाच्या “छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय” या ई-बुकचे प्रकाशन तंजावर (तमिळनाडू) येथे झाले.
रत्नागिरी : रत्नागिरी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुहास वामन तथा कुमार शेट्ये (७० वर्षे) यांचे आज (२७ डिसेंबर) दुपारी रत्नागिरीतील लोटलीकर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला.
लांजा : मराठी साहित्य परिषदेच्या येथील शाखेच्या उपाध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी पीएचडी पदवी संपादन केली आहे.
लांजा : मराठी साहित्य परिषदेच्या येथील शाखेच्या उपाध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी पीएचडी पदवी संपादन केली आहे.
रत्नागिरी : येथील कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनाने प्रकाशित केलेली पुस्तके मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या समृद्ध ग्रंथालयाला भेट म्हणून देण्यात आली. लांजा येथील साहित्यिक सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी ही पुस्तके सुपूर्द केली.
लांजा : वाचनसंस्कृतीपासून दूर चाललेल्या समाजात सगळीकडे पसरलेला झाकोळ मसापच्या माध्यमातून दूर करून प्रकाशवाटा दाखवायचे काम मसापने करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.