चिपळूणचा नव्हे, कोकणपट्टीचा प्रश्न

साप्ताहिक कोकण मीडियाच्या १७ डिसेंबरच्या अंकाचे संपादकीय

चिपळूणच्या वाशिष्ठी नदीतील गाळ तीन टप्प्यांत काढण्याचा निर्णय

रत्नागिरी : चिपळूणमधील वाशिष्ठी नदीतील गाळ तीन टप्प्यांत काढण्याचा निर्णय आज मुंबईत झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला. मात्र बैठकीत सुचविण्यात आलेले उपाय आणि करण्यात आलेली निधीची तरतूद पुरेशी नाही, असे मत चिपळूण बचाव समितीतर्फे व्यक्त करण्यात आले.

हरवलेली, नष्ट झालेली कागदपत्रे पुन्हा कशी मिळवावीत?

अलीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात महापूर आला. त्यामध्ये घरातील अनेक महत्त्वाची
कागदपत्रे नष्ट झाली. हे एक उदाहरण आहे. पण इतरही वेळी अनेक कारणांनी, अपघाताने, पावसामुळे, वाऱ्याने उडून जाऊन कागदपत्रे नष्ट होतात. वाया जातात. ही कागदपत्रे पुन्हा कशी मिळविता येतील, याबाबतची माहिती.

पुढच्या पावसाळ्यापूर्वी बांधा संरक्षक भिंती

साप्ताहिक कोकण मीडियाच्या ६ ऑगस्टच्या अंकाचे संपादकीय

रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टी पुनर्वसन कामाला वेग

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गेल्या जुलैच्या अखेरच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण आणि खेड तालुक्यात आलेल्या महापुरानंतर मोठ्या प्रमाणावर बचाव आणि स्वच्छता करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले. आतापर्यंत एकूण १ कोटी ७८ लाख ३६ हजार ८०० रुपयांच्या मदतवाटपाचे काम प्रशासनाने केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.

हाहाकाराची भीषण उंची गाठणारा चिपळूणचा महापूर

चिपळूण : चिपळूण शहराला वाशिष्ठी नदीच्या पुराचा वेढा दरवर्षीच पडत असल्याने चिपळूणला महापूर नवीन नाही. मात्र यावर्षीच्या २२ जुलैच्या महापुराने चिपळूणमध्ये हाहाकाराची नवी भीषण उंची गाठली.