कालचा गोंधळ बरा होता

साप्ताहिक कोकण मीडियाच्या २ एप्रिल २०२१च्या अंकाचे संपादकीय

करोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ‘महाराष्ट्राने करोनाची रुग्णसंख्यावाढ रोखली असली, तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर आहोत. मला पुन्हा कोणताही लॉकडाउन करायचा नाही; पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२२ नोव्हेंबर) केले. ते समाजमाध्यमावरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते.

नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वयंशिस्त पाळावी : दापोली दौऱ्यात आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

दापोली : ‘करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन नागरिकांनी करणे आवश्यक आहे. लॉकडाउनच्या काळात गेले अनेक दिवस नागरिक घरामध्ये होते. परंतु घराबाहेर पडताना स्वयंशिस्त पाळावी,’ असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले. आज (२० नोव्हेंबर) दापोली उपजिल्हा रुग्णालयास त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.

२२ मेपासून रत्नागिरीत एसटी, रिक्षा आणि सलून सुरू होणार

रत्नागिरी : करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनच्या नियमांमध्ये २२ मे २०२०पासून शिथिलता देण्याबाबतचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी २१ मे रोजी जारी केले. यात जिल्हांतर्गत एसटी बससेवा, तसेच रिक्षा आणि केशकर्तनालये (सलून) यांना विशिष्ट अटींवर परवानगी देण्यात आली आहे.