रत्नागिरी : लागोपाठ दुसऱ्या आर्थिक वर्षातही स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने उत्तम आर्थिक भरारी घेतली आहे. करोनाची परिस्थिती निवळल्यानंतर येत्या वर्षभरात किमान दोन नव्या शाखा सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.