रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२० जून) सायंकाळपर्यंत करोनाचे नवे ११ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ४७६ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल दोन नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तेथील रुग्णांची एकूण संख्या १६० झाली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२० जून) सायंकाळपर्यंत करोनाचे नवे ११ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ४७६ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल दोन नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तेथील रुग्णांची एकूण संख्या १६० झाली आहे.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपासून आजपर्यंत (१९ जून) सहा जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ४६५ झाली असून, तीन जणांना आज घरी सोडण्यात आले. सिंधुदुर्गातही आज तिघांना घरी सोडण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्गात करोना निदान प्रयोगशाळेचे ऑनलाइन उद्घाटन झाले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपासून आज (१८ जून) सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत करोनाच्या दहा रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ४५९ झाली आहे. बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ३४३ असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७४.७२ टक्के झाले आहे. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्गात दोन नवे रुग्ण आढळले असून, तेथील एकूण रुग्णांची संख्या १५८ झाली आहे.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ४४९ झाली आहे. त्यापैकी ३३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सिंधुदुर्गातील रुग्णसंख्या
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ जून) सायंकाळपर्यंत मिळालेल्या अहवालांनुसार करोनाबाधितांची संख्या ४४५ झाली आहे, तर दिवसभरात १९ जण बरे होऊन घरी गेल्याने करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३२० झाली आहे. सिंधुदुर्गात आज चार रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, गेल्या दोन दिवसांत सिंधुदुर्गात नवा रुग्ण आढळलेला नाही.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चोवीत तासांमध्ये मिळालेल्या करोनाविषयक अहवालांवरून जिल्ह्यात करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ७० टक्के झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ४३१ असून, आतापर्यंत ३०५ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. दरम्यान, सिंधुदुर्गातही आज (१५ जून) १० जणांना घरी सोडण्यात आले.