बदलत्या मनोरंजन तंत्रज्ञानाने सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये – नितीन वैद्य

मुंबई : बदलत्या मनोरंजन तंत्रज्ञानाने सामाजिक स्वास्थ्य बिघडून चालणार नाही, असे मत ज्येष्ठ माध्यमकर्मी नितीन वैद्य यांनी व्यक्त केले.

बारसूमधील प्रस्तावित रिफायनरीविरोधात आंदोलन तीव्र; महिलांनी रस्त्यावर झोपून पोलिसांच्या गाड्या रोखल्या

रत्नागिरी : बारसू (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीविरोधात आंदोलन तीव्र झाले आहे. या रिफायनरीसाठीचे सर्वेक्षण आज (२५ एप्रिल २०२३) आंदोलक महिलांनी रोखले. पोलिसांच्या गाड्यांचा ताफा महिलांनी रस्त्यावर झोपून अडवला. दरम्यान, प्रशासनाकडून लवकरच बारसू रिफायनरीसाठीचे सर्वेक्षण थांबवावे, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प नकोतच, मुंबईतील मेळाव्यातील मागणी

मुंबई : चौपदरीकरण सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे लेखापरीक्षण व्हावे आणि कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प येऊ नयेत, अशी मागणी कोकणवासीयांचा मेळाव्यात करण्यात आली.

शनिवारी मुंबईत जनता दलातर्फे कोकणवासीयांचा मेळावा

मुंबई : रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग, रिफायनरीसारखे प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न तसेच कोकणच्या विकासाची दिशा याविषयी चर्चा करण्यासाठी येत्या शनिवारी (दि. ११ मार्च) जनता दल सेक्युलर पक्ष आणि कोकण जन विकास समितीने मुंबईत कोकणवासीयांचा मेळावा आयोजित केला आहे.

होळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर गुजरातमधून दोन जादा गाड्या

नवी मुंबई : होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर गुजरातमधून उधना तसेच अहमदाबाद येथूनही विशेष गाड्या जाहीर करण्यात आले आहेत. यापूर्वी पुणे, लोकमान्य टिळक टर्मिनस तसेच पनवेल येथून कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या होळी स्पेशल गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

मुंबईच्या विकासाबाबत नागरिकांच्या अपेक्षांचा अहवाल

मुंबई : मुंबई विकास समिती आणि राष्ट्रीय मतदाता मंचातर्फे ‘CITIZENS’ EXPECTATIONS FOR MUMBAI DEVELOPMENT 2023-28’ (मुंबईच्या विकासाबाबत नागरिकांच्या अपेक्षा) या अहवालाचे प्रकाशन येत्या सोमवारी (दि. २० फेब्रुवारी) मुंबईत करण्यात येणार आहे.