रत्नागिरी : आज (आठ ऑगस्ट) रात्री साडेआठनंतर प्राप्त झालेल्या अहवालानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात ६२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : आज (आठ ऑगस्ट) रात्री साडेआठनंतर प्राप्त झालेल्या अहवालानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात ६२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे
मुंबई : कांजूरमार्ग येथे सामाजिक कार्य करणाऱ्या माऊली प्रतिष्ठानतर्फे कोकणवासीयांसाठी माफक दरात बससेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष
रत्नागिरीतील ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ प्रमोद ऊर्फ रघुवीर भिडे आणि ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ दिलीप मोरे या दोघांच्या अवघ्या अकरा दिवसांत झालेल्या निधनामुळे दोन वेगवेगळ्या शाखांमधील वैद्यकीय शाखांचे आणि त्यावर अवलंबून असलेल्या रुग्णांचे फार मोठे नुकसान झाले आहे. दोघेही करोनाच्या आजाराने निधन पावले, हा एक दुर्दैवी योगायोग. वैद्य भिडे यांचे करोनाविषयीचे आयुर्वेद शास्त्रानुसार संशोधन सुरू होते, तर डॉक्टर मोरे यांनी करोनाबाधित ४४ बालकांना करोनाच्या दाढेतून बाहेर काढून नवजीवन प्राप्त करून दिले होते. या दोघांचाही दुर्दैवी अंत करणाऱ्या आजारामुळे आरोग्य यंत्रणा आणि ती चालविणारी शासन यंत्रणा याविषयीचे अनेक प्रश्न निर्माण होतात.
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात एसटीने येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियम तयार करण्यात आले असून, त्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (सहा ऑगस्ट) ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी : डॉ. दिलीप मोरे यांचे आज करोनामुळे निधन झाले.
रत्नागिरी : आज (ता. ४) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ६० रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या