तुका म्हणे : दंभाचे बुरखे फाडणारं नाटक

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २६ फेब्रुवारीला सादर झालेल्या ‘तुका म्हणे’ या नाटकाचा हा परिचय…

खुराडं : नवीन पिढीतील विवाहितांनी पाहावंच असं नाटक

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २५ फेब्रुवारीला सादर झालेल्या `खुराडं` या नाटकाचा हा परिचय…

लिअरने जगावं की मरावं? : भावनांच्या कल्लोळाचं समर्थ दर्शन घडवणारं नाटक

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २४ फेब्रुवारीला सादर झालेल्या लिअरने जगावं की मरावं?“ या नाटकाचा हा परिचय…

थैमान : ‘करोना’च्या नावाखाली होऊ शकणाऱ्या अनाचारांचा कलात्मक वेध

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २३ फेब्रुवारीला सादर झालेल्या ‘थैमान’ या नाटकाचा हा परिचय…

गो. जो. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव कालवश

रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, मुंबई विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (११ जानेवारी २०२२) गोव्यात निधन झाले.

झोंपाळ्यावरची गीता – शतकापूर्वीची बालसुलभ मराठी रचना

आज (१४ डिसेंबर २०२१) मार्गशीर्ष शुक्ल एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी याच दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता सांगितली आणि ज्ञान देऊन मोक्षाचा मार्ग दाखवला, असं मानलं जातं. त्यामुळेच हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. झोंपाळ्यावरची गीता ही १०० वर्षांपूर्वी कवी अनंततनय यांनी बालसुलभ मराठीत केलेली रचना आहे.