रत्नागिरी : चोवीस वर्षांपेक्षा अधिक परंपरा असलेला स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेववृद्धी मास उद्यापासून (दि. २० जून) सुरू होत असून तो २० जुलैपर्यंत चालणार आहे, अशी माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : चोवीस वर्षांपेक्षा अधिक परंपरा असलेला स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेववृद्धी मास उद्यापासून (दि. २० जून) सुरू होत असून तो २० जुलैपर्यंत चालणार आहे, अशी माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना द्विशताब्दी नजीक आलेल्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची वाचक संख्या साडेसात हजारापर्यंत वाढवण्याचा संकल्प अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सोडला आहे.
आर्थिक, राजकीय, सहकार, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात नवनवीन शिखरे काबीज करणारे अॅड. दीपक पटवर्धन यांचा छप्पन्नावा वाढदिवस २७ मे रोजी आहे.
रत्नागिरी : लागोपाठ दुसऱ्या आर्थिक वर्षातही स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने उत्तम आर्थिक भरारी घेतली आहे. करोनाची परिस्थिती निवळल्यानंतर येत्या वर्षभरात किमान दोन नव्या शाखा सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयातर्फे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दरवर्षी चार गटांमध्ये मराठी प्रावीण्य परीक्षा घेणार आहे, अशी घोषणा वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने केली.
हे. पुढील पंचवीस वर्षांचा आराखडा नजरेसमोर ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प मांडला आहे.